धुळे जिल्हा नरडाणा-बोरविहीर रेल्वेमार्ग भूसंपादन प्रकरणी शेतकर्यांच्या मागण्या आणि समस्यांचा गांभीर्याने विचार करावा, टास्क फोर्स स्थापन…
Category: राज्य
state राज्य
राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश ; नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा…
‘पी.एम. सूर्यघर – मुफ्त बिजली योजना’ अंतर्गत महाऊर्जामार्फत स्पर्धात्मक पारितोषिक योजना जाहीर
शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रोत्साहनपर स्पर्धा नाशिक केंद्र शासनाच्या “पी.एम. सूर्यघर मुफ्त बिजली योजना”…
राज्यभर दहीहंडीची धूम ! ठाण्यात गोविंदा पथकाने केला १० थरांचा विश्वविक्रम !!
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २५ लाखांचे पारितोषिक केले जाहीर मुंबई राज्यात आज दहीहंडी उत्सव सर्वत्र…
माजी मंत्री पद्माकर वळवी यांची घरवापसी ; भाजपला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात प्रवेश..
मुंबई नंदूरबार जिल्ह्यातील भाजपचे नेते व माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.…
राज्यात ‘अपना भांडार’च्या माध्यमातून खरेदी विक्रीची साखळी उभारणार – पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई राज्यात महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा लाभ होईल,…
बंद असलेले भांडीवाटप लवकरच सुरू करणार ! आमदार अग्रवाल यांना कामगारमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई तब्बल दोन ते अडीच महिन्यांपासून बांधकाम कामगारांना ठप्प झालेले भांडीवाटप तातडीने पुन्हा सुरू करावे, अशी…
पुण्यात वाहन दरीत कोसळून ८ महिलांचा मृत्यू, २९ जखमी
पुणे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात पोईट इथं आज कुंडेश्वराच्या दर्शनाला चाललेल्या महिला भाविकांचं वाहन दरीत कोसळून…
एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री रावल यांची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागणी
नवी दिल्ली शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार…
मोठी बातमी! बोगस शालार्थ आय.डी. द्वारे शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी अखेर ‘एसआयटी’ स्थापन
पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडावर यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष चौकशी समिती गठीत मुंबई राज्यात झालेल्या बोगस…
धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील रेल्वे सुविधांच्या विकासासंदर्भात मंत्री जयकुमार रावल यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदन
नवी दिल्ली धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने विपणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज केंद्रीय…
कुणबी मराठा एकच ! शासन निर्णय झाल्या शिवाय आता मुंबईतून माघार नाही !! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
येत्या 27 ऑगस्ट पर्यंत सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम सोलापूर मराठा आणि कुणबी एकच असून याचा शासन…